धोरण.

धोरण आणि ध्यास असेल तरच धेय गाठता येते.

वळण.

वाहन केंव्हाही वळवता येते, पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये.

निर्णयाचेही असेच असते

निर्णय केंव्हाही घेता येतो, पण वेळ आल्याशिवाय तो घेऊ नये.

मुर्ख.

मुर्खांसोबत वाद घालु नका, लोकांना फरक कळणार नाही.

अंधार.

अज्ञाना सारखा भयानक अंधार नाही.