यश.

तुमचे यश महत्वाचे निर्णय लौकर घेण्यात नसते, तर महत्वाचे निर्णय लौकर अमलात आणण्यात असते.

कारणे.

काम करायची ईच्छा नसल्यास कारणे हजार असतात.

शंभरी !

एखाद्या व्यक्तिने आपल्या आयुष्याची शंभरी गाठली, यात त्याव्यक्तिच्या कर्तुत्वा पेक्षा, इतरांनी त्याला जगु दिले हे महत्वाचे आहे.