सुविचार २

१. उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखाअसतो.
२. उद्याच काम आज करा आणि आजचं काम आत्ता करा.
३. रागावून तुमची शक्ती वाया घालवू नका, शहाणपणाने काम करा.
४. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
५. श्रीमंती पैशावरून नाही तर किती माणसे जोडली यावरून कळते.
६. एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.